महाराष्ट्रातील SC/ST/OBC आणि मुस्लिमांनी लोकसभा निवडणुकीत योग्य निर्णय घेतला नाही तर भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील !

Bahujan Sanghtak पुरोगामी महाराष्ट्र हा आता नावापुरताच पुरोगामी राहिला आहे. मागच्या पंचवीस वर्षात महाराष्ट्रामध्ये विचारासाठी राजकारण होत नसून ते केवळ सत्ता, पद,प्रतिष्ठा,सत्ता,संपत्ती आणि स्वतःची घराणेशाही टिकवण्यासाठी निवडणुकांचा वापर होत आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील मतदार जनता ही फक्त लोणच्यासारखी वापरण्यात येत आहे.या पुरोगामी महाराष्ट्रातील शक्तिशाली मोठ्या संख्येने असलेले माळी,धनगर,विस्थापित मराठा आणि महार, (बौध्द ) मांग,मुस्लिम समाजातील लोकांची…

Loading

Read More